Mumbai Rain Updates : मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर वाढणार?, पाहा हवामान खात्याचा अंदाज
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mumbai Rain Updates : मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर वाढणार?, पाहा हवामान खात्याचा अंदाज

Mumbai Rain Updates : मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर वाढणार?, पाहा हवामान खात्याचा अंदाज

Mumbai Rain Updates : मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर वाढणार?, पाहा हवामान खात्याचा अंदाज

Aug 24, 2023 12:53 PM IST
  • twitter
  • twitter
  • Mumbai Rain Updates : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईतील वेगवेगळ्या भागांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं मुंबईकर सुखावले आहे.
CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Rain Updates : गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेला पाऊस आता मुंबईत सक्रिय होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
twitterfacebook
share
(1 / 5)

Maharashtra Rain Updates : गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेला पाऊस आता मुंबईत सक्रिय होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

(HT)
अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग कमी होत असल्याने मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघरसह नाशिक जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
twitterfacebook
share
(2 / 5)

अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग कमी होत असल्याने मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघरसह नाशिक जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

(PTI)
किनारपट्टी आणि पश्चिम घाटात दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यामुळं पुढील दोन ते तीन दिवसांत मुंबईसह उपनगरांच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
twitterfacebook
share
(3 / 5)

किनारपट्टी आणि पश्चिम घाटात दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यामुळं पुढील दोन ते तीन दिवसांत मुंबईसह उपनगरांच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

(HT)
याशिवाय पुणे, नाशिक, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचं आयएमडीकडून सांगण्यात आलं आहे.
twitterfacebook
share
(4 / 5)

याशिवाय पुणे, नाशिक, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचं आयएमडीकडून सांगण्यात आलं आहे.

(PTI)
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईतील अनेक ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
twitterfacebook
share
(5 / 5)

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईतील अनेक ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

(Utpal Sarkar)
इतर गॅलरीज