(1 / 5)वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपापल्या चक्रात जागा बदलतो. ग्रह-ताऱ्यांची स्थानं बदलल्याने अनेक राशीच्या लोकांना फायदा होतो, तसेच, अनेक राशींवर त्याचा वाईट परिणामही होतो. आगामी काळात होळी येण्याआधीच शुक्राचे संक्रमण सुरू होत आहे. त्यामुळे होळी पौर्णिमेआधीच अनेक राशींचा भाग्योदय होणार आहे.