Nitish Kumar Reddy : नितीश रेड्डीच्या नावावर भीम पराक्रम, कसोटीत अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Nitish Kumar Reddy : नितीश रेड्डीच्या नावावर भीम पराक्रम, कसोटीत अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Nitish Kumar Reddy : नितीश रेड्डीच्या नावावर भीम पराक्रम, कसोटीत अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Nitish Kumar Reddy : नितीश रेड्डीच्या नावावर भीम पराक्रम, कसोटीत अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Dec 28, 2024 02:27 PM IST
  • twitter
  • twitter
  • Nitish Kumar Reddy Century : नितीश कुमार रेड्डी याने मेलबर्न कसोटीत शतक झळकावून भारतासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. यासह त्याने मोठा विक्रम केला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ चा चौथा कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न येथे खेळला जात आहे.
या सामन्यात टीम इंडियाच्या पहिल्या डावात ८व्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या नितीश रेड्डीने १७१ चेंडूत १० चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. या शतकासह रेड्डीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
twitterfacebook
share
(1 / 4)
या सामन्यात टीम इंडियाच्या पहिल्या डावात ८व्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या नितीश रेड्डीने १७१ चेंडूत १० चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. या शतकासह रेड्डीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.(AP)
नितीश रेड्डी याचा मोठा विक्रम- नितीश कुमार रेड्डीने ऑस्ट्रेलियात आठव्या क्रमांकावर येऊन शतक केले. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. याआधी आठव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर होता, ज्याने ८७ धावांची खेळी केली होती.
twitterfacebook
share
(2 / 4)
नितीश रेड्डी याचा मोठा विक्रम- नितीश कुमार रेड्डीने ऑस्ट्रेलियात आठव्या क्रमांकावर येऊन शतक केले. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. याआधी आठव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर होता, ज्याने ८७ धावांची खेळी केली होती.(AP)
भारताकडून मालिकेतील तिसरे शतक- बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मध्ये भारतासाठी शतक झळकावणारा नितीश कुमार रेड्डी हा तिसरा फलंदाज ठरला. याआधी यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली यांनी शतकी खेळी केली होती. कोहली आणि जैस्वाल यांनीही प्रत्येकी एक शतक झळकावले आहे.
twitterfacebook
share
(3 / 4)
भारताकडून मालिकेतील तिसरे शतक- बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मध्ये भारतासाठी शतक झळकावणारा नितीश कुमार रेड्डी हा तिसरा फलंदाज ठरला. याआधी यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली यांनी शतकी खेळी केली होती. कोहली आणि जैस्वाल यांनीही प्रत्येकी एक शतक झळकावले आहे.(AFP)
रेड्डी आणि सुंदर यांनी चमत्कार केला- चौथ्या दिवशी टीम इंडियाने २२१ धावांवर सातवा विकेट गमावला. यानंतर नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अप्रतिम खेळी करत आठव्या विकेट पडेपर्यंत संघाला ३४८ धावांपर्यंत नेले. रेड्डी आणि सुंदर यांनी आठव्या विकेटसाठी १२७ धावांची (२८५ चेंडू) भागीदारी केली. या भागीदारीने टीम इंडियाला मोठी ताकद दिली.
twitterfacebook
share
(4 / 4)
रेड्डी आणि सुंदर यांनी चमत्कार केला- चौथ्या दिवशी टीम इंडियाने २२१ धावांवर सातवा विकेट गमावला. यानंतर नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अप्रतिम खेळी करत आठव्या विकेट पडेपर्यंत संघाला ३४८ धावांपर्यंत नेले. रेड्डी आणि सुंदर यांनी आठव्या विकेटसाठी १२७ धावांची (२८५ चेंडू) भागीदारी केली. या भागीदारीने टीम इंडियाला मोठी ताकद दिली.(AP)
तीन दिवसांनंतर सामन्याची स्थिती काय- मेलबर्न कसोटीचे तीन दिवस पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाने ३५८/९ धावा केल्या आहेत. नितीश कुमार रेड्डी १०५ धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला आणि त्याच्यासोबत असलेला मोहम्मद सिराज २ धावा करून नाबाद परतला. आता टीम इंडिया ११६ धावांनी मागे आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४७४ धावा ठोकल्या होत्या.
twitterfacebook
share
(5 / 4)
तीन दिवसांनंतर सामन्याची स्थिती काय- मेलबर्न कसोटीचे तीन दिवस पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाने ३५८/९ धावा केल्या आहेत. नितीश कुमार रेड्डी १०५ धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला आणि त्याच्यासोबत असलेला मोहम्मद सिराज २ धावा करून नाबाद परतला. आता टीम इंडिया ११६ धावांनी मागे आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४७४ धावा ठोकल्या होत्या.(AFP)
इतर गॅलरीज