Mango Eating Tips: खाण्याआधी आंबा पाण्यात का ठेवला जातो? काय आहे कारण जाणून घ्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mango Eating Tips: खाण्याआधी आंबा पाण्यात का ठेवला जातो? काय आहे कारण जाणून घ्या

Mango Eating Tips: खाण्याआधी आंबा पाण्यात का ठेवला जातो? काय आहे कारण जाणून घ्या

Mango Eating Tips: खाण्याआधी आंबा पाण्यात का ठेवला जातो? काय आहे कारण जाणून घ्या

May 21, 2024 05:31 PM IST
  • twitter
  • twitter
  • Mango Eating Tips: सध्या आंब्यांचा सिझन आहे. त्यामुळे सर्वजण आंबे हे आवडीने खातात. आंबा खाण्यापूर्वी अनेकदा पाण्यात ठेवला जातो. त्यामागे काय कारण आहे चला जाणून घेऊया...
उन्हाळा आला की आंब्याचा सिझन सुरु होतो. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध असतात. अनेकजण आवडीने आंबे खातात. पण आंबा खाण्यापूर्वी अनेकदा पाण्यात भिजत ठेवला जातो. आता त्यामागे नेमके काय कारण आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया…
twitterfacebook
share
(1 / 4)
उन्हाळा आला की आंब्याचा सिझन सुरु होतो. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध असतात. अनेकजण आवडीने आंबे खातात. पण आंबा खाण्यापूर्वी अनेकदा पाण्यात भिजत ठेवला जातो. आता त्यामागे नेमके काय कारण आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया…(Pexels)
आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए असतात. तसेच यात फोलेट, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी देखील असतात. इम्युनिटी वाढवण्यासाठी या सर्व व्हिटॅमिनची शरीराला गरज असते. आंबे खाल्ल्याने शरीराला ही सर्व पोषक घटके मिळतात.
twitterfacebook
share
(2 / 4)
आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए असतात. तसेच यात फोलेट, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी देखील असतात. इम्युनिटी वाढवण्यासाठी या सर्व व्हिटॅमिनची शरीराला गरज असते. आंबे खाल्ल्याने शरीराला ही सर्व पोषक घटके मिळतात.(Pexels)
अनेकजण कोणतीही काळजी न घेताच आंबा खाताना दिसतात. पण आंबा तसाच खाणे हे शरीरासाठी योग्य नाही. आयुर्वेद एक्सपर्ट दीक्षा भावसार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आंबा खाण्यापूर्वी कोणती काळजी घेणे गरजेचे असते याबाबत माहिती दिली आहे.
twitterfacebook
share
(3 / 4)
अनेकजण कोणतीही काळजी न घेताच आंबा खाताना दिसतात. पण आंबा तसाच खाणे हे शरीरासाठी योग्य नाही. आयुर्वेद एक्सपर्ट दीक्षा भावसार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आंबा खाण्यापूर्वी कोणती काळजी घेणे गरजेचे असते याबाबत माहिती दिली आहे.(Pexels)
खाण्यापूर्वी आंबा पाण्यात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. जवळपास १ ते २ तास आंबा पाण्यात भिजत ठेवायला हवा. जर तुमच्याकडे त्यापेक्षाही कमी वेळ असेल तर केवळ २० ते ३० मिनिटे आंबा पाण्यात भिजत ठेवावा. आंबा पाण्यात भिजत घातल्याने त्वचेशी संबंधीत समस्या, डोकेदुखी, आतड्यांशी संबंधीत विकार आणि बद्धकोष्ठता सारखे आजार कमी होतात. तसेच आंबा खाल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
twitterfacebook
share
(4 / 4)
खाण्यापूर्वी आंबा पाण्यात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. जवळपास १ ते २ तास आंबा पाण्यात भिजत ठेवायला हवा. जर तुमच्याकडे त्यापेक्षाही कमी वेळ असेल तर केवळ २० ते ३० मिनिटे आंबा पाण्यात भिजत ठेवावा. आंबा पाण्यात भिजत घातल्याने त्वचेशी संबंधीत समस्या, डोकेदुखी, आतड्यांशी संबंधीत विकार आणि बद्धकोष्ठता सारखे आजार कमी होतात. तसेच आंबा खाल्याने वजन कमी होण्यास मदत होते.(Pixabay)
आंबा पाण्यात भिजवल्याने त्यातील अतिरिक्त फायटिक ॲसिड कमी होतेृ. हे एक प्रकारचे शरीर विरोधी पोषक आहे. हे शरीरातील काही खनिजे जसे की लोह, जस्त, कॅल्शियम आणि इतर खनिजे शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करते. ज्यामुळे शरीरात खनिजांची कमतरता भासू लागते. 
twitterfacebook
share
(5 / 4)
आंबा पाण्यात भिजवल्याने त्यातील अतिरिक्त फायटिक ॲसिड कमी होतेृ. हे एक प्रकारचे शरीर विरोधी पोषक आहे. हे शरीरातील काही खनिजे जसे की लोह, जस्त, कॅल्शियम आणि इतर खनिजे शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करते. ज्यामुळे शरीरात खनिजांची कमतरता भासू लागते. (Pexels)
इतर गॅलरीज