Marriage Tips : तुमच्याही लग्नाचे योग जुळून येत नाही? कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत करण्यासाठी करा हे उपाय
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Marriage Tips : तुमच्याही लग्नाचे योग जुळून येत नाही? कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत करण्यासाठी करा हे उपाय

Marriage Tips : तुमच्याही लग्नाचे योग जुळून येत नाही? कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत करण्यासाठी करा हे उपाय

Marriage Tips : तुमच्याही लग्नाचे योग जुळून येत नाही? कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत करण्यासाठी करा हे उपाय

Updated Jun 13, 2024 04:08 PM IST
  • twitter
  • twitter
  • Astrology Tips About Marriage : लग्नात गुरु, मंगळ आणि शनी हे ग्रह दोष स्थितीत असतील तर यासंबंधीत दोष दूर करण्यासाठी हे उपाय उपयुक्त ठरतील. जाणून घ्या काय करावे ते.
प्रत्येक पालकाला आपल्या मुलांचे लग्न योग्य वेळी आणि योग्य वयात करायचे असते. त्यानुसार लग्नासाठी वर वधू शोधले जातात. पण प्रत्येक वेळी लग्नाचा बेत आखतात तेव्हा त्यांना काही ना काही समस्यांना सामोरे जावे लागते. लग्नाला उशीर होण्यामागे अनेक कारणं असतात. पण वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार विवाह उशीर होण्याचे विविध कारणांपैकी एक कारण म्हणजे ग्रहदोष. काही केल्या लग्नाचे योग जुळून येत नाही आहे? आपल्या कुंडलीतील ग्रहांना मजबूत करण्यासाठी हे उपाय करा. 
twitterfacebook
share
(1 / 9)

प्रत्येक पालकाला आपल्या मुलांचे लग्न योग्य वेळी आणि योग्य वयात करायचे असते. त्यानुसार लग्नासाठी वर वधू शोधले जातात. पण प्रत्येक वेळी लग्नाचा बेत आखतात तेव्हा त्यांना काही ना काही समस्यांना सामोरे जावे लागते. लग्नाला उशीर होण्यामागे अनेक कारणं असतात. पण वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार विवाह उशीर होण्याचे विविध कारणांपैकी एक कारण म्हणजे ग्रहदोष. काही केल्या लग्नाचे योग जुळून येत नाही आहे? आपल्या कुंडलीतील ग्रहांना मजबूत करण्यासाठी हे उपाय करा. 

(SunithaR / Twitter)
जन्म राशीतील अनेक ग्रह लग्नाशी संबंधित बाबींमध्ये अडचणी निर्माण करतात. या ग्रहांची स्थिती नीट समजून घेतली तर ज्योतिषीय उपायांचा अवलंब करता येतो. तेव्हा वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील. ते ग्रह कोणते आहेत? जाणून घेऊया प्रतिबंधात्मक उपाय कसे करावेत. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील सातव्या भावात दास किंवा अंतर्दास असल्यास, सहाव्या भावात अंतर्दास असल्यास विवाहास उशीर होईल. ज्योतिषींच्या मते, सहावे किंवा दहावे घर वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण करते. तसेच सप्तमात शनी असल्यास लग्नाला उशीर होऊ शकतो.
twitterfacebook
share
(2 / 9)

जन्म राशीतील अनेक ग्रह लग्नाशी संबंधित बाबींमध्ये अडचणी निर्माण करतात. या ग्रहांची स्थिती नीट समजून घेतली तर ज्योतिषीय उपायांचा अवलंब करता येतो. तेव्हा वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील. ते ग्रह कोणते आहेत? जाणून घेऊया प्रतिबंधात्मक उपाय कसे करावेत. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील सातव्या भावात दास किंवा अंतर्दास असल्यास, सहाव्या भावात अंतर्दास असल्यास विवाहास उशीर होईल. ज्योतिषींच्या मते, सहावे किंवा दहावे घर वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण करते. तसेच सप्तमात शनी असल्यास लग्नाला उशीर होऊ शकतो.

कुंडलीतील सातव्या भावात मंगळ, राहू आणि केतू असल्यास लग्नाला उशीर होऊ शकतो. तसेच शनी-मंगळ, शनी-राहू, मंगळ-राहू किंवा शनी-रवि, मंगळ-रवि, रवि-राहू यांची युति सातव्या आणि आठव्या भावात असताना वैवाहिक जीवनातही अडचणी निर्माण होतात. सप्तम किंवा बाराव्या भावात गुरू किंवा इतर कोणताही लाभदायक ग्रह असल्यास आणि चंद्र कमकुवत असल्यास विवाहात अडथळे येतील.
twitterfacebook
share
(3 / 9)

कुंडलीतील सातव्या भावात मंगळ, राहू आणि केतू असल्यास लग्नाला उशीर होऊ शकतो. तसेच शनी-मंगळ, शनी-राहू, मंगळ-राहू किंवा शनी-रवि, मंगळ-रवि, रवि-राहू यांची युति सातव्या आणि आठव्या भावात असताना वैवाहिक जीवनातही अडचणी निर्माण होतात. सप्तम किंवा बाराव्या भावात गुरू किंवा इतर कोणताही लाभदायक ग्रह असल्यास आणि चंद्र कमकुवत असल्यास विवाहात अडथळे येतील.

(Gettyimages)
कुंडलीतील काही घरे लग्नाला ही जबाबदार असतात. सप्तम भाव म्हणजे वैवाहिक घर, गुरू किंवा शुक्र यांची योग्य युती झाली नाही तर विवाहाची शक्यता कमी असते. आणि जर गुरू सप्तमात असेल तर विवाह वयाच्या २५ व्या वर्षी होईल. गुरू आणि सूर्य योग्य नसल्यास विवाह दीड वर्ष लांबणीवर पडेल. राहू किंवा शनीचा त्रास असेल तर लग्नाला दोन ते तीन वर्षे उशीर होईल. वैवाहिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यालाठी पुढील उपाय करा, असे केल्याने तुम्ही लग्नाला होणारा विलंब टाळू शकता.
twitterfacebook
share
(4 / 9)

कुंडलीतील काही घरे लग्नाला ही जबाबदार असतात. सप्तम भाव म्हणजे वैवाहिक घर, गुरू किंवा शुक्र यांची योग्य युती झाली नाही तर विवाहाची शक्यता कमी असते. आणि जर गुरू सप्तमात असेल तर विवाह वयाच्या २५ व्या वर्षी होईल. गुरू आणि सूर्य योग्य नसल्यास विवाह दीड वर्ष लांबणीवर पडेल. राहू किंवा शनीचा त्रास असेल तर लग्नाला दोन ते तीन वर्षे उशीर होईल. वैवाहिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यालाठी पुढील उपाय करा, असे केल्याने तुम्ही लग्नाला होणारा विलंब टाळू शकता.

ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत मंगळदोष असेल तर त्यांना वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ज्योतिषांच्या मते, मंगळाचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी मंगळवारी उपवास करावा. हनुमान मंदिरात जावे. हनुमानाला लाडू अर्पण करावेत. हनुमानाला सिंदूर अर्पण केल्यानेही हे दोष कमी होईल.
twitterfacebook
share
(5 / 9)

ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत मंगळदोष असेल तर त्यांना वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ज्योतिषांच्या मते, मंगळाचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी मंगळवारी उपवास करावा. हनुमान मंदिरात जावे. हनुमानाला लाडू अर्पण करावेत. हनुमानाला सिंदूर अर्पण केल्यानेही हे दोष कमी होईल.

ज्योतिषशास्त्रानुसार देवांचा स्वामी गुरू हा विवाह ग्रह म्हणून ओळखला जातो. गुरू कमकुवत असेल तर वैवाहिक जीवनात अनेक समस्या निर्माण होतील. म्हणूनच गुरूची स्थिती सुधारण्यासाठी पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूची पूजा करावी. देवाला तूरडाळ, केळी, हळद, कुंकू इत्यादी अर्पण केल्यास लाभ होतो. शक्य असल्यास ११ किंवा २१ गुरुवारी उपवास करणे लाभदायक ठरेल.
twitterfacebook
share
(6 / 9)

ज्योतिषशास्त्रानुसार देवांचा स्वामी गुरू हा विवाह ग्रह म्हणून ओळखला जातो. गुरू कमकुवत असेल तर वैवाहिक जीवनात अनेक समस्या निर्माण होतील. म्हणूनच गुरूची स्थिती सुधारण्यासाठी पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूची पूजा करावी. देवाला तूरडाळ, केळी, हळद, कुंकू इत्यादी अर्पण केल्यास लाभ होतो. शक्य असल्यास ११ किंवा २१ गुरुवारी उपवास करणे लाभदायक ठरेल.

लग्नाला बराच वेळ उशीर होत असेल तर शिवलिंगाची पूजा करावी. याशिवाय गणपतीची नियमित पूजा करावी. लवकर विवाहासाठी देवी विष्णू आणि देवी लक्ष्मीची ही पूजा करावी. त्यांना खीर अर्पण करावी. जर लग्नात गुरू, मंगळ आणि शनी सारखे ग्रह दोष स्थितीत असतील तर हा उपाय उपयुक्त ठरतो. दर सोमवारी उपवास करावा. भगवान शंकराबरोबर देवी पार्वतीचीही पूजा करावी. असे केल्याने लग्नातील अडथळे दूर होतील.
twitterfacebook
share
(7 / 9)

लग्नाला बराच वेळ उशीर होत असेल तर शिवलिंगाची पूजा करावी. याशिवाय गणपतीची नियमित पूजा करावी. लवकर विवाहासाठी देवी विष्णू आणि देवी लक्ष्मीची ही पूजा करावी. त्यांना खीर अर्पण करावी. जर लग्नात गुरू, मंगळ आणि शनी सारखे ग्रह दोष स्थितीत असतील तर हा उपाय उपयुक्त ठरतो. दर सोमवारी उपवास करावा. भगवान शंकराबरोबर देवी पार्वतीचीही पूजा करावी. असे केल्याने लग्नातील अडथळे दूर होतील.

विवाह प्रस्तावातील अडथळे दूर करण्यासाठी दर शनिवारी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावे. हे खूप फायदेशीर आहे. याशिवाय शनिवारी काळ्या कापडावर काळे मेण, लोखंड, काळे तीळ आणि साबण ठेऊन हे सर्व दान केल्यानेही फायदा होतो.
twitterfacebook
share
(8 / 9)

विवाह प्रस्तावातील अडथळे दूर करण्यासाठी दर शनिवारी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावे. हे खूप फायदेशीर आहे. याशिवाय शनिवारी काळ्या कापडावर काळे मेण, लोखंड, काळे तीळ आणि साबण ठेऊन हे सर्व दान केल्यानेही फायदा होतो.

ज्योतिषींनी सांगितल्याप्रमाणे लग्नात अडथळे येत असतील तर बेडरूममध्ये राधाकृष्णाचे चित्र ठेवता येते. चांगल्या परिणामासाठी पूर्व किंवा उत्तर दिशेला हा फोटो लावा.  टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
twitterfacebook
share
(9 / 9)

ज्योतिषींनी सांगितल्याप्रमाणे लग्नात अडथळे येत असतील तर बेडरूममध्ये राधाकृष्णाचे चित्र ठेवता येते. चांगल्या परिणामासाठी पूर्व किंवा उत्तर दिशेला हा फोटो लावा. 

 

टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

इतर गॅलरीज