Aditya Thackeray : गद्दारांचे सरकार कोसळणारच.. आता ‘ठाकरे’ नावासाठी त्यांच्या दिल्लीला चकरा- आदित्य
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Aditya Thackeray : गद्दारांचे सरकार कोसळणारच.. आता ‘ठाकरे’ नावासाठी त्यांच्या दिल्लीला चकरा- आदित्य

Aditya Thackeray : गद्दारांचे सरकार कोसळणारच.. आता ‘ठाकरे’ नावासाठी त्यांच्या दिल्लीला चकरा- आदित्य

Aditya Thackeray : गद्दारांचे सरकार कोसळणारच.. आता ‘ठाकरे’ नावासाठी त्यांच्या दिल्लीला चकरा- आदित्य

Published Feb 26, 2023 11:27 PM IST
  • twitter
  • twitter
Aaditya Thackeray rally in worli : आदित्य ठाकरे यांची वरळीतील जांबोरी मैदानावर सभा पार पडली. यावर त्यांनी शिंदे गटाची शिवसेना तसेच भाजपावर सडकून टीका केली. त्यांनी शिंदे गटाचा चोर, गद्दार तसेच अलिबाबा म्हणून उल्लेख केला. 
मुख्यमंत्री सतत दिल्लीला जातात. दिल्लीला जाऊन ते काहीतरी मागत असतात. सगळं मागून झालं. आता फक्त ठाकरे आडनाव मिळेल का, असे ते विचारत असतात, अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. झारखंडमधून कोळी बांधवांची टोपी घालून कोणी आले नाही ना, अशी खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. 
twitterfacebook
share
(1 / 5)

मुख्यमंत्री सतत दिल्लीला जातात. दिल्लीला जाऊन ते काहीतरी मागत असतात. सगळं मागून झालं. आता फक्त ठाकरे आडनाव मिळेल का, असे ते विचारत असतात, अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. झारखंडमधून कोळी बांधवांची टोपी घालून कोणी आले नाही ना, अशी खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आपण वरळीसह मुंबईत अनेक सुधारणा केल्या. सुशोभिकरणाची कामे केली. ऐतिहासिक असलेल्या जांबोरी मैदानासाठी अडीच कोटी खर्च केले. मात्र, या भाजप आणि ४० गद्दारांच्या सरकारने विविध कार्यक्रम घेऊन या मैदानाची वाट लावून टाकली. 
twitterfacebook
share
(2 / 5)

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आपण वरळीसह मुंबईत अनेक सुधारणा केल्या. सुशोभिकरणाची कामे केली. ऐतिहासिक असलेल्या जांबोरी मैदानासाठी अडीच कोटी खर्च केले. मात्र, या भाजप आणि ४० गद्दारांच्या सरकारने विविध कार्यक्रम घेऊन या मैदानाची वाट लावून टाकली. 

शिवसैनिकांना हे सरकार घाबरत आहे. या भीतीमुळेच विविध यंत्रणांचा वापर करून आवाज दाबण्याचे काम केले जात आहे. काही झाले तरी शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना आहे, असे आदित्य ठाकरे 
twitterfacebook
share
(3 / 5)

शिवसैनिकांना हे सरकार घाबरत आहे. या भीतीमुळेच विविध यंत्रणांचा वापर करून आवाज दाबण्याचे काम केले जात आहे. काही झाले तरी शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना आहे, असे आदित्य ठाकरे 

या गद्दारांचे अनेक घोटाळे समोर आले आहेत. यांचे नवे मित्रच या घोटाळ्यांची माहिती आम्हाला देत होते, असा मोठा दावा आदित्य ठाकरेंनी यावेळी केला. तसेच देशातील वातावरण लोकशाहीसाठी घातक होत चालले आहे. हे सरकार मुंबई विकायला निघाले आहेत. अनेक प्रकल्प गुजरातला गेले. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात की गुजरातचे, असा खोचक प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला.
twitterfacebook
share
(4 / 5)

या गद्दारांचे अनेक घोटाळे समोर आले आहेत. यांचे नवे मित्रच या घोटाळ्यांची माहिती आम्हाला देत होते, असा मोठा दावा आदित्य ठाकरेंनी यावेळी केला. तसेच देशातील वातावरण लोकशाहीसाठी घातक होत चालले आहे. हे सरकार मुंबई विकायला निघाले आहेत. अनेक प्रकल्प गुजरातला गेले. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात की गुजरातचे, असा खोचक प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला.

पक्ष चोरला, नाव चोरले, चिन्ह चोरले, त्यांच्या माथ्यावर गद्दार छापा बसला आहे, तो आता पुसला जाणार नाही. आपण त्यांना ठाण्यातून लढण्याचे आव्हान दिले, आता आपल्या मागे त्यांनी यंत्रणा लावल्या आहेत. संघर्ष त्यांनी केला नाही, संघर्ष शिवसैनिकांनी केला. त्यांच्या प्रेमामुळेच तुम्ही या पदावर आहात
twitterfacebook
share
(5 / 5)

पक्ष चोरला, नाव चोरले, चिन्ह चोरले, त्यांच्या माथ्यावर गद्दार छापा बसला आहे, तो आता पुसला जाणार नाही. आपण त्यांना ठाण्यातून लढण्याचे आव्हान दिले, आता आपल्या मागे त्यांनी यंत्रणा लावल्या आहेत. संघर्ष त्यांनी केला नाही, संघर्ष शिवसैनिकांनी केला. त्यांच्या प्रेमामुळेच तुम्ही या पदावर आहात

इतर गॅलरीज