Pariksha Pe Charcha: मोबाइलचा अतिवापर कसा टाळावा? मोदींनी दिला कानमंत्र
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘परीक्षा पे चर्चा २०२३’ या कार्यक्रमात देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दिल्लीस्थित तालकटोरा स्टेडियम येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परीक्षा, तणाव, टेक्नॉलॉजीचा वापर इत्यादी विषयांवर देशभरातील विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची पंतप्रधान मोदींनी यांनी यावेळी सविस्तर उत्तर दिले.