Chanakya Niti in Marathi: आचार्य चाणक्य यांची धोरणे आजच्या काळातही प्रभावी ठरतात. आचार्य चाणक्य यांनी जीवनात यश मिळवण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जीवनात यशस्वी होण्यासाठी आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन केले पाहिजे. आचार्य चाणक्य यांच्या धोरणांचे पालन करूनच चंद्रगुप्त मौर्य यांनी सिंहासन मिळवले. आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्तीने नेहमी दोन व्यक्तींचा आदर केला पाहिजे. एखाद्या व्यक्तीने कोणत्या दोन व्यक्तींचा नेहमी आदर केला पाहिजे ते जाणून घेऊया.
आचार्य चाणक्य यांच्या मते, माणसाने नेहमी आपल्या पालकांचा आदर केला पाहिजे. जो माणूस आपल्या पालकांचा आदर करतो तो आयुष्यात कधीही अपयशी होत नाही. आई-वडिलांची सेवा केल्याने पुण्य प्राप्त होते. आचार्य चाणक्य यांया मते, जो व्यक्ती आपल्या आई वडिलांची सेवा करतो त्याचे जीवन आनंदाने भरलेले असते.
आचार्य चाणक्य यांच्या मते, आयुष्यात पालकांसोबत काहीही बोलण्यापूर्वी नीट विचार केला पाहिजे. एखाद्याने कधीही आपल्या पालकांशी मोठ्या आवाजात बोलू नये. जो माणूस आपल्या पालकांशी मोठ्याने बोलतो तो आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही. जो माणूस आपल्या पालकांशी मोठ्याने बोलतो त्याला पापी म्हणतात. आचार्य चाणक्य यांच्या मते, बोलण्यापूर्वी माणसाने नीट विचार करावा. एकदा बोलेले शब्द परत घेता येत नाहीत. म्हणून बोलण्यापूर्वी नीट विचार करा. आचार्य चाणक्य यांच्या मते, पालकांशी नेहमी प्रेमाने बोलावे. जो माणूस आपल्या पालकांशी प्रेमाने बोलत नाही त्याला आयुष्यात समस्यांना तोंड द्यावे लागते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या